The Secret of G-Life/जी लाइफ का रहस्य

The Secret of G-Life

Chanakya, an influential teacher, created a great Commander named Chandragupta, out of a simple child. A child from Kerala, equipped with Vedic and scientific knowledge, united the whole nation – we know him as Adi Shankaracharya. Inspired by his Guru Shri Ramakrishna, Vivekananda could successfully put Indian culture on top of the world. Influenced by his Guru, the Rana of Mewar kept fighting against the Mughals and emerged as the heroic Maharana Pratap. The directions of a Guru and Sanskar of a mother created Shivaji who achieved independence from the hands of the Mughals. We mention the name of Shivaji Maharaj with pride even today. Abdul Kalam, a child brought up in a very modest environment became a renowned scientist and President of India. Similarly, Dr. Ambedkar responsibly led the making of the Constitution of India. Lokmanya Tilak gave the slogan ‘Swaraj is my birthright’ and challenged the British invaders. Maharani Jhansi also fought fiercely against them.

The history of our Nation is full of such great heroes and will continue to do so. It is important to unveil the greatness of these heroes. The key to their heroism lies in the influence of a teacher who may be in different forms like a Guru, a Mother, a Father or a Mentor. It could all happen because foundations were always on moral values and applied skills which could become solutions to different challenges and problems of the world.

The education policy should always be to protect the interests of an individual, society and nation. Our team has been thinking deeply on these matters for the past three years. We are looking out for elementary solutions to different challenges. Our findings have been termed as G-Life. G-Life is composed of 4 elements – Leadership, Innovation, Foundational values and Excellence.

Our conviction is that students enabled with G-Life will become great citizens of tomorrow, thereby bringing fame to our nation.

Based on the above analogy, below is a proposal for all.

Founders, Management and Teachers should take G-Life seriously and try to implement it. The seeding of moral values and excellence should be done in students – that is the goal of G-Life. It can be achieved by the collective effort of management and teachers. Founders, Management and Teachers should together work towards nation building by realizing G-Life in their educational institutions.


जी लाइफ का रहस्य

“चाणक्य’ नाम के एक प्रभावशाली शिक्षक ने एक साधारण बालक को दुनिया का महान पराक्रमी सेनापति बना दिया, जो आगे चलकर भारत में “चन्द्रगुप्त’ नाम से प्रसिध्द हुआ | एक केरल प्रदेश का बालक वेद, विज्ञान से संपन्न होकर समुचे देश को संगठित कर देता है । जिन्हें ‘आदि शंकराचार्य” नाम से सम्मानित किया गया। अपने गुरु रामकृष्ण से प्रोत्साहन और प्रशिक्षण पाकर जिन्होंने विश्व को भारतीय संस्कृति का परिचय दिया और सारे भारत को जगाया, वे ‘विवेकानंद’ आज भी भारत की अमर ज्योति हैं ।गुरुकृपा और भीलों का सहयोग पाकर, मेवाड के राणा विदेशी मुधल सत्ता पर जीवनभर वीरता से आक्रमण करते रहे । सारे देश को सन्मान का संदेश देते रहे । इन्हीं ‘महाराणा प्रताप’ को सारा देश आज भी नमन करता है । गुरुकृपा और माता से संस्कार पाकर सुबेदार शहाजी के प्रशिक्षित पुत्र सारे देश को मुगल और अंग्रेजों से स्वतंत्र रहने की भूमिका जताते हैं। उन्हीं ‘शिवाजी महाराज’ का नाम आज भी हम बड़े गर्व से लेते हैं। इसी तरह साधारण परिस्थिति में पैदा हुए ‘अब्दुल कलाम’, भारत के श्रेष्ठ वैज्ञानिक, राष्ट्रपति बन गये। ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ने स्वतंत्र भारत के संविधान की रचना का नेतृत्व संभाला। ‘लोकमान्य तिलकजी’ ने “स्वराज्य मेरा जन्मसिध्द अधिकार है” घोषणा करते हुए, अंग्रेजों को ऐसा ललकारा और चेतावनी दी । महारानी झांसी ने भी अंग्रेजों से घोर संग्राम किया ।

ऐसे लाखों विव्दान, वीर और महान स्त्री-पुरुष भारत माता की इस पावन धरती पर अवतरित हुए हैं | और होते ही रहेंगे | इन महापुरुषों की महानता का रहस्य जानना आवश्यक है । इनके महान कर्ततृत्व की मूल कुंजी गूरुकृपा ही माननी चाहिये । भले ही वह गुरुकृपा माता-पिता, शिक्षक या समाज सेवी के रुप में प्रकट हुई हो । इस गुरुकृपा का रहस्य है नैतिक आधार और सक्षम विद्या ग्रहण करने का महत्व। नैतिक आधार और सक्षम प्रशिक्षण ही वैश्विक चुनौतियों और सामाजिक समस्याओं का सुलझाव है | व्यक्ति, समाज और राष्ट्र हित का संर्वधन ही शिक्षा नीति का आधार होना चाहिये । इन्हीं निरीक्षणों से प्रेरित होकर हमारी टीम पिछले तीन वर्षों से चिन्तन में जुटी हुई है । हम इस चुनौती के मूल को खोज रहे हैं । हमारी इस खोज का निचोड है “जी-लाइफ”” । जी हां, “जी-लाइफ” इस खोज का नाम है । इस “जी- लाइफ” का रसायन चार जडी बुटियों का बना है: नेतृत्व, नवीकरण, मूल्य, और सक्षम शिक्षा।

हमारा अनुमान है कि “जी-लाइफ” से प्रबुध्द हुए विद्यार्थी, आगे चलकर भारत के उच्च स्तर के नागरिक बनकर भारत को विश्व के प्रथम स्थान पर विराजमान करेंगे । उपरोक्त बातों को मद्दे नजर रखते हुए एक महत्वपूर्ण प्रस्ताव बडी उम्मीद से आपके सामने रखता हूँ।

हमारा प्रस्ताव निम्नलिखित हैं:- विद्यालयों के संस्थापक, संचालक और शिक्षक इस “जी-लाइफ” तथा इसकी विचार धारा पर भीरता से चिंतन करें तथा इसे अमल में लायें | नैतिक आधार और सर्व प्रभावी सक्षमता का बीजारोपण विद्यार्थीयों में हो । यही “जी-लाइफ” का एकमात्र उद्देश है । संचालक और शिक्षक इस उद्देश को साकार करनेवाली

संयुक्त शक्ति है- महत्वपूर्ण नींव है । इसलिए आवश्यक है कि विद्यालय प्रबंधक और शिक्षक “जी- लाइफ” की परिकल्पना को साकार करने के लिए संयुक्त रूपमें संकल्प करें और जो राष्ट्रोथान के लिए उपयोगी बने, ऐसी शिक्षा प्रणाली को बढावा दें |

Leadership, Innovation, Foundation of Values & Excellence in Education


जी-लाइफ चे रहस्य

चाणक्य नावाच्या एका प्रभावशाली शिक्षकाने एका साधारण मुलाला विश्वविख्यात पराक्रमी सेनापति बनवले. पुढे चालून तो राजा चंद्रगुप्त म्हणून ओळखला गेला. केरळ चा एक बालक वेद आणि विज्ञानाच्या ज्ञानाने सम्पन्न होउन सम्पूर्ण देशाला संघटित करतो, तो आदि शंकराचार्य म्हणून ओलळला जातो. आपले गुरु रामकृष्ण परमहंसा कडून प्रोत्साहन आणि प्रशिक्षण प्राप्त करून ज्यांनि जगाला भारतीय संस्कृतिचा परिचय दिला आणि भारताला जागृत केले ते विवेकानंद आज पण भारताची अमर ज्योत आहेत. गुरुकृपा आणि भिल्लांच्या सहकार्याने मेवाड़ चे राणा विदेशी, मुगल सत्तेस सम्पूर्ण आयुष्य झुंज देत राहिले. देशाला स्वाभिमानचा संदेश देत राहिले, त्या “महाराणा प्रतापानां” देश आज पण नमन करते. गुरुकृपा आणि आईचे संस्कार आणि शिक्षणामूळे, सुबेदार शहाजींचे प्रशिक्षित पुत्र मुगल आणि ब्रिटीशांपासून स्वतंत्र होण्याची भूमिका मांडत राहिले ते शिवाजी महाराज, ज्यांचे आजही आम्ही अभिमानाने नाव घेतो. त्याचप्रमाणे, साध्या परिस्थितीत जन्माला आलेले ‘अब्दुल कलाम’ भारताचे सर्वोत्तम शास्त्रज्ञ व नंतर राष्ट्रपति बनले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताच्या संविधानाची रचना केली. लोकमान्य टीळकांनि “स्वतंत्र हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे तो मी मीळवणारच” अशी घोषणा करत ब्रिटशां देश सोडायला भाग पाडले. रानी झांसीने पण ब्रिटीशांसह जोरदार लढा दिला. असे लाखों विद्वान, वीर आणि महान स्त्री पुरुष या पवित्र धरतीवर झाले आणि पुढेही होतील.

या महान पुरुषांच्या महानतेचे रहस्य जाणून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या या महान कर्तुत्वाचे मूळ हे गुरुकृपाच होती आणि गुरु हे पालक, शिक्षक किंवा समाजसेवक म्हणून उपस्थित होते. नैतिक संस्कार आणि सक्षम विद्यादान हे गुरुकृपेचे रहस्य होते. नैतिक संस्कार आणि सक्षम प्रशिक्षण ही जागतिक आव्हाने आणि सामाजिक समस्येचा एकमात्र उपाय आहे. व्यक्ती, समाज, आणि राष्ट्रीय हिताचा प्रसार हाच शिक्षण धोरणाचा आधार असावा. या अंतर्दृष्टींतून मिळालेल्या प्रेरणेतून, आम्ही गेल्या चार वर्षांपासून आमचे प्रयत्न करत आहोत. आम्ही या आव्हानाची मूळं शोधत आहोत. याच शोधाचा परिणाम म्हणजे “G-LIFE”, हूय G-LIFE ही एक खोज आहे. या G-LIFE चे रसायन चार मूलद्रव्यांचे बनवलेले आहे: नेतृत्व, नवीकरण, नैतिक मूल्य आणि सक्षम शिक्षा.

आम्ही असा अंदाज लावतो की ज्या विद्यार्थ्यांना “G-LIFE” चे रसायन मिळाले, ते उच्च पातळीचे नागरिक बनतिल आणि भारताला जगातील पहिले स्थान मिळवून देतील. मोठ्या अपेक्षेने आम्ही आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवतो.

आमचे प्रस्ताव खालील प्रमाणे आहे: –

शाळांचे संस्थापक, संचालक आणि शिक्षकांनी या “G-LIFE” आणि त्याच्या विचारांवर, उपक्रमावर गंभीरपणे चिंतन केले पाहिजे आणि ते कार्यान्वित केले पाहिजे. नैतिक आधार आणि सर्व प्रभावी सक्षमतेचे बीजारोपण विद्यार्थ्यां मध्ये केले पाहिजेत हेच एकमात्र G-LIFE चे उद्दयेश आहे. संचालक आणि शिक्षक ही एकत्रित शक्ती आहेत जी या हेतूला पूर्ण करु शकते. म्हणूनच हे आवश्यक आहे की शाळा व्यवस्थापक आणि शिक्षक “G-LIFE” ची संकल्पना साकार करण्यासाठी एकत्रितपणे सकल्प करावे, आणि अशा शैक्षणिक व्यवस्थेची सुरवात करावी जी राष्ट्राच्या उभारणीसाठी उपयुक्त ठरली आहे.

Leadership, Innovation, Foundation of Values & Excellence in Education